बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार - सूत्र

पाटणा - बिहारमध्ये(bihar) राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे आहेत. नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. ते भाजपसोबत जात आपले सरकार बनवू शकतात. २८ जानेवारीला नितीश यांचा शपथग्रहण विधी होऊ शकतो. उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी बनू शकतात.


सूत्रांच्या माहितीनुसार जदयू-भाजपसोबत आल्याने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनत आहेत. तर उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी असतील. असेही म्हटले जात आहे की भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र करण्याच्या शक्यतेवर बिहारच्या भाजप नेत्यांनी समर्थनार्थ आपले मत मांडलेले नाही. सूत्रांच्या मते लोकसभेसोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार नाही.


बिहारच्या राजकारणात झालेली हालचातल आणि नितीश कुमार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे सध्या पक्ष सार्वजनिकरूपाने आपले पत्ते खोलण्यास तयार नाही. पाटणामध्ये झालेल्या राजकीय घमासानदरम्यान भाजपा अलकमानने बिहार भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी बिहार भाजप नेत्यांसोबत पावणे दोन तास विचारमंथन केले.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१