ICC Awards 2023: आयसीसीच्या टी-२० संघात भारताचा जलवा, सूर्या बनला कर्णधार

  51

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ष २०२३साठीच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वात आधी आयसीसी पुरुष टी-२० टीम ऑफ द ईयरची घोषणा झाली आहे.

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या चार खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. पुरुषांच्या संघाचा कर्णधार आयसीसीने सूर्यकुमार यादवला बनवले आहे.

संघात सूर्याशिवाय यशस्वी जायसवाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह यांचाही समावेश आहे. संघात भारताचे ४, झिम्बाब्वेचे २, तर न्यूझीलंड इंग्लंड वेस्ट इंडिज, आयर्लंड, युगांडाचा प्रत्येकी एक एक खेळाडू आहे. म्हणजेच आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे.

आयसीसी मेन्स टी-२० टीम ऑफ द ईयर २०२३


१. यशस्वी जयसवाल (भारत)

२. फिल साल्ट (इंग्लंड)

३. निकोलसन पूरन (विकेटकीपर) (वेस्टइंडीज)

४. सूर्यकुमार यादव (कर्णधार) (भारत)

५. मार्क चैपमैन (न्यूजीलंड)

६.सिकंदर रजा (जिम्बाब्वे)

७. अल्पेश रमजानी (युगांडा)

८. मार्क अडायर (आर्यंलंड)

९. रवि बिश्नोई  (भारत)

१०. रिचर्ड नगारवा (जिम्बाब्वे)

११. अर्शदीप सिंह  (भारत)
Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये