Health: तुम्हाला पटापट खाण्याची सवय आहे का? तर हे आधी वाचा

  61

मुंबई: अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की पटापट खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे अनेकदा सांगितले जाते की जेवण नेहमी चांगले चावून खावे. जाणून घेऊया पटापट का खाल्ले नाही पाहिजे.


मॉडर्न आणि धावपळीच्या लाईफस्टाईलदरम्यान अनेकदा जेवण जेवले जाते. लवकर जेवण जेवल्याने शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात. लवकर लवकर ऑफिसला जाण्याच्या नादात लोक पटापट खाऊन मोकळे होतात. मात्र हे जेवण नीट चावून खाल्ल्याने पचायला त्रासदायक ठरते. सोबतच जेवण नीट न पचल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते.



अपचनाची समस्या


लवकर लवकर खाल्ल्याने तोंडातील लाळ योग्य पद्धतीने काम करत नाही. यामुळे कार्ब्स नीट पचत नाहीत. लवकर लवकर जेवल्याने अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे जेवण नीट चावून खावे.



डायबिटीजचा धोका


जे लोक पटापट खातात त्यांचे वजन वेगाने वाढते. लठ्ठपणामुळे डायबिटीजचा धोकाही वाढतो. यामुळे टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.



गळ्यात अडकू शकते अन्न


अनेकदा लवकर लवकर जेवल्याने घश्यात अन्न अडकू शकते. यामुळे जेवण नीट चावून खाल्ले पाहिजे.


लवकर लवकर जेवल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम, गुड कोलेस्ट्रॉलची कमतरता आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक