Ram Mandir Inauguration: २२ जानेवारीला कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी? कुठे ड्राय डे?

Share

मुंबई: श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला सर्व देशी आणि परदेशी दारूची दुकाने, रेस्टॉरंट, बार, हॉटेल आणि क्लब सर्व बंद राहणार आहेत.

अयोध्येत २२ जानेवारीला भगवान रामांच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठी देशभरातून हजारो लेक सामील होत आहेत आणि कोट्यावधी लोक आपापल्या घरात दिवे लावून सण साजरा करणार आहेत. या दरम्यान देशातील विविध राज्यात सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, महाराष्ट्र आणि गोवा येथील राज्यांत सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राजस्थान, गुजरात आणि उत्तराखंड सरकारने २२ जानेवारीला अर्ध्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.

अनेक राज्यांमधील सरकारने या निमित्ताने ड्राय डेची घोषणा केली आहे. याचा अर्थ आहे की या दिवशी या राज्यांमध्ये दारू विकली किंवा खरेदी केले जाणार नाहीत.

ज्या राज्यांमध्ये ड्राय डे असणार आहे त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे की या राज्यात ड्राय डे राहणार आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago