Ravi Bishnoi: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहितने आवेशऐवजी रवी बिश्नोईला का दिली संधी? झालाय खुलासा

  59

मुंबई: भारताने अफगाणिस्तानला १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात डबल सुपर ओव्हरच्या थ्रिलर सामन्यात मात दिली. या पद्धतीने भारताने अफगाणिस्तानला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले.


दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णयही शेवटच्या मिनिटात घेण्यात आला. या सुपर ओव्हरसाठी आवेश खान गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र त्यानंतरही रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेण्यात आला याचा खुलासा झाला आहे.


याबाबत खुद्द बिश्नोईने सांगितले की हा बदल अखेरच्या मिनिटात करण्यात आला होता. बिश्नोईने सामन्यानंतर सांगितले की, आम्हाला दोघांना(आवेश खानलाही) तयार राहण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा त्यांनी दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आत येताना पाहिले तेव्हा त्यांनी मला लेग बाऊंड्रीसोहत गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांचा इशारा रोहितच्या दिशेने होता.



बिश्नोईला गोलंदाजी करायला दिल्याने द्रविडने केले रोहितचे कौतुक


टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टीला दुजोरा की बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा विचार रोहितचा बोता. यासाठी कोणतीही रणनीती बनवण्यात आली नव्हती. शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार