Gujarat: वडोदरामध्ये तलावात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा(vadodara) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे हरणी तलावात एक बोट(boast accident) बुडाली. बोट बुडाल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळच्या शाळेतील २७ विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालताच बसवण्यात आले होते. फायर ब्रिगेडच्या टीम विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.



मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, बचावकार्य सुरू


बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने विद्यार्थी बुडाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबातप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. बोटमधून प्रवास करणारे विद्यार्थ आणि शिक्षकांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या