IND vs AFG: तिसऱ्या टी-२०साठी टीम इंडियात होणारे ३ मोठे बदल

मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. येथे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुपडा साफ करायचा प्रयत्न करेल. जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघामध्ये प्लेईंग ११ कसे असेल.



टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये असा होईल बदल


असे मानले जात आहे की तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. भारताच्या प्लेईंग११मध्ये आवेश खान आणि कुलदीप यादवला सामील केले जाऊ शकते. कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळू शकते. तर आवेश खानला मुकेश कुमारच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनच्या जागी मैदानावत जाऊ शकतो.



टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे