IND vs AFG: तिसऱ्या टी-२०साठी टीम इंडियात होणारे ३ मोठे बदल

मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. येथे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुपडा साफ करायचा प्रयत्न करेल. जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघामध्ये प्लेईंग ११ कसे असेल.



टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये असा होईल बदल


असे मानले जात आहे की तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. भारताच्या प्लेईंग११मध्ये आवेश खान आणि कुलदीप यादवला सामील केले जाऊ शकते. कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळू शकते. तर आवेश खानला मुकेश कुमारच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनच्या जागी मैदानावत जाऊ शकतो.



टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील