IND vs AFG: तिसऱ्या टी-२०साठी टीम इंडियात होणारे ३ मोठे बदल

मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. येथे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुपडा साफ करायचा प्रयत्न करेल. जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघामध्ये प्लेईंग ११ कसे असेल.



टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये असा होईल बदल


असे मानले जात आहे की तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. भारताच्या प्लेईंग११मध्ये आवेश खान आणि कुलदीप यादवला सामील केले जाऊ शकते. कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळू शकते. तर आवेश खानला मुकेश कुमारच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनच्या जागी मैदानावत जाऊ शकतो.



टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून