IND vs AFG: तिसऱ्या टी-२०साठी टीम इंडियात होणारे ३ मोठे बदल

  74

मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. येथे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुपडा साफ करायचा प्रयत्न करेल. जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघामध्ये प्लेईंग ११ कसे असेल.



टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये असा होईल बदल


असे मानले जात आहे की तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. भारताच्या प्लेईंग११मध्ये आवेश खान आणि कुलदीप यादवला सामील केले जाऊ शकते. कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळू शकते. तर आवेश खानला मुकेश कुमारच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनच्या जागी मैदानावत जाऊ शकतो.



टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार