जेवणानंतर प्रत्येकवेळी ग्रीन टी पिता का? जाणून घ्या योग्य की अयोग्य

मुंबई: ग्रीन टी हे एक असे अमृत आहे जे आपल्या इम्युन सिस्टीमसाठी अमृतापेक्षा कमी नाही. यामुळे केवळ वजनच घटत नाही तर ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि जुन्या आजारांमध्येही फायदा होतो. अनेकजण ग्रीन टी हेल्दी असल्याने वारंवार सेवन करतात. खासकरून जेवण केल्यानंतर ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत जाणून घेऊया...



जेवल्यानंतर ग्रीन टी घेणे योग्य आहे का?


अनेकदा लोकांचा प्रश्न असतो की ग्रीन टी कधी घेतला पाहिजे. अनेकजण जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन करतात. आरोग्य तज्ञांच्या मते जर हेवी जेवण कले तर ग्रीन टी घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमुळे जेवण पचण्यास मदत होते. यातील अँटी ऑक्सिडंट आणि कॅटेचिन मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. तसेच पाचनशक्ती सुधारतात. दरम्यान, जेवण कमी घेतले असेल तर ग्रीन टीचे सेवन करू नये.



दिवसातून किती वेळा करावे ग्रीन टीचे सेवन


आता दिवसांतून किती वेळा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ग्रीन टी पिण्याची सगळ्यात योग्य वेळ वर्कआऊटच्या आधी असते. कारण यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. इतकंच नव्हे तर ग्रीन टी मेटाबॉलिज्म रेट आणि फॅट बर्न करण्यासही मदत करते. दरम्यान, केवळ कोणतेही ड्रिंक वजन कमी करण्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. यासोबतच बॅलन्स डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलही तितकीच गरजेची असते. तज्ञांच्या मते तुम्ही दिवसात २ ते ३ कप ग्रीन टीचे सेवन करू शकता.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या