रात्री कधीपर्यंत जेवणे असते योग्य ?

  94

मुंबई: हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. सततचे जंक फूड, तसेच व्यायामाचा अभाव आणि झोपण्याच्या अनियमित वेळेमुळे अनेक आजार सामान्य झाले आहेत.जेवण जेवण्याचीही एक वेळ असते. बरेज जण रात्रीचे जेवण उशिरा करणे पसंत करतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आरोग्यास मोठे नुकसान पोहोचू शकते.


रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या तीन तास आधी खाल्ले पाहिजे. म्हणजेच जेवण आणि झोपण्यामध्ये तीन तासांचे अंतर असले पाहिजे. असे केल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते.


रात्रीचे जेवण लवकर केल्याने आरोग्यासही अनेक लाभ होतात. लवकर जेवल्याने चांगली झोप लागते.


लठ्ठपणा वाढत नाही.


सोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी