रात्री कधीपर्यंत जेवणे असते योग्य ?

मुंबई: हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. सततचे जंक फूड, तसेच व्यायामाचा अभाव आणि झोपण्याच्या अनियमित वेळेमुळे अनेक आजार सामान्य झाले आहेत.जेवण जेवण्याचीही एक वेळ असते. बरेज जण रात्रीचे जेवण उशिरा करणे पसंत करतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आरोग्यास मोठे नुकसान पोहोचू शकते.


रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या तीन तास आधी खाल्ले पाहिजे. म्हणजेच जेवण आणि झोपण्यामध्ये तीन तासांचे अंतर असले पाहिजे. असे केल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते.


रात्रीचे जेवण लवकर केल्याने आरोग्यासही अनेक लाभ होतात. लवकर जेवल्याने चांगली झोप लागते.


लठ्ठपणा वाढत नाही.


सोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात