मुंबईमध्ये ११ ठिकाणी ठेवलेत बॉम्ब, RBIला धमकीचा मेल, निर्मला सीतारमण यांच्याकडून राजीनाम्याची मागणी

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेला(reserve bank of india) मंगळवारी धमकीचा मेल मिळाला. यात आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


मेलमध्ये म्हटले आहे की मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. ईमेलच्या माध्यमातून आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.



काय लिहिलेय धमकीच्या ईमेलमध्ये?


या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. ईमेलमध्ये म्हटले गेले की हे स्फोट मंगळवारी दुपारी दीड वाजता होणार होते. यानंतर एकच कल्लोळ झाला. पोलिसांनी सगळीकडे तपास केला मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही. या संबंधामध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी