मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेला(reserve bank of india) मंगळवारी धमकीचा मेल मिळाला. यात आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मेलमध्ये म्हटले आहे की मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. ईमेलच्या माध्यमातून आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. ईमेलमध्ये म्हटले गेले की हे स्फोट मंगळवारी दुपारी दीड वाजता होणार होते. यानंतर एकच कल्लोळ झाला. पोलिसांनी सगळीकडे तपास केला मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही. या संबंधामध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…