हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. हिंगोलीमधील ५ गावचे सरपंच आणि २५० कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या सर्वांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडला.
या पक्ष प्रवेशामुळे संतोष बांगर यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. दरम्यान येणाऱ्या काळात आणखी काही कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…