बांगरांचा ठाकरे गटाला दणका! ५ गावच्या सरपंचांसह २५० कार्यकर्त्यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Share

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. हिंगोलीमधील ५ गावचे सरपंच आणि २५० कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

या सर्वांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडला.

या पक्ष प्रवेशामुळे संतोष बांगर यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. दरम्यान येणाऱ्या काळात आणखी काही कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.

Recent Posts

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

12 mins ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

46 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

4 hours ago