जनसेवा हीच ईश्वर भक्ती मानत सत्यशोधक शेतकरी सभेचा मंत्रालयवर पायी विराट मोर्चा

नाशिक : सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या माध्यमातून नंदुरबार ते मुंबई मंत्रालय असा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी पायी बिराट मोर्चा काढण्यात आला.



हा मोर्चा ७ डिसेंबर २०२३ पासून नंदुरबार या ठिकाणाहून पायी निघाला. मोर्चाचे आयोजन जरी राजकीय हेतून झाले असले तरी त्यामध्ये सहभागी असलेला जनजाती समूहाची सेवा करण्याच्या हेतूने १७ डिसेंबर रोजी हा मोर्चा आडगाव नाशिक येथे आला. या मोर्चातील पायी चालणाऱ्या जनजाती बांधवांची प्रकृती खराब झाली. असे समजतात राष्ट्रीय विकास मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद व्यासपीठ व अनामिक या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळेस ४ हजार पेक्षा जास्त जनजाती बांधवांची आरोग्य तपासणी केली. त्यांना गोळ्या, औषधे व जखमेवर मलम पट्टी करण्यात आली.यावेळी- योगेश शिंदे, सह प्रमुख अनिल पाटील, अनामिक चे महेंद्र भोये, विजय रणपीसे, अनुलोम चे दत्ता मिसाळ, अमोल गायकवाड व आयुर्वेद सेवासंघ चे डॉ. रश्मी भुरे, डॉ. सोनल ठाकरे, शुभदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत