IND vs SA: श्वास घेण्यास होत होता त्रास, त्यानंतरही घेतल्या ५ विकेट

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत धमाकेदार विजय मिळवल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीपने सांगितले की काही ओव्हर टाकल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. समुद्रसपाटीपासून मैदांनाची उंची जास्त असल्याने त्याला दम लागत होता. मात्र असे असतानाही त्याने ५ विकेट घेतल्या आणि आफ्रिकेला ११६ धावांवर गारद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले.


सामन्यानंतर अर्शदीपने सांगितले, थोडेसे थकल्यासारखे वाटत आहे. मात्र हा क्षण शानदार आहे. यासाठी मी टीम मॅनेजमेंटचे आभार मानेन. हे मैदान इतर मैदानांपेक्षा वेगळे आहे. येथे काही ओव्हर टाकल्यानंतर मला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळेस हे मैदान समुद्रसपाटीपासून उंच असल्याचे मला लक्षात आले.



राहुल भाईने सांगितले पाच विकेट घ्यायल्या


अर्शदीपने सांगितले, देशासाठी खेळण्याचे सगळ्यांचेच स्वप्न असते. जेव्हा तुम्हाला हे करण्याची संधी मिळते तेव्हा ही फिलिंग चांगली असते. मी माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे. राहुल भाईला मी धन्यवाद हेईल. त्यांनी मला सांगितले की मला मजबूतपणे पुनरागमन केले पाहिजे आणि पाच विकेट घेण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.



पहिल्यांदा वनडेत घेतल्या ५ विकेट


जोहान्सबर्ग वनडेत आफ्रिकेच्या सुरूवातीचे चारही विकेट अर्शदीपने घेतले होते. डावातील ९वा विकेटही त्याने घेतला. हे पहिल्यांदाच घडले होते की अर्शदीपने ५ विकेट मिळवल्या. याआधी त्याने तीन वनडे सामने खेळले होते मात्र त्याला कोणतेही यश मिळाले नव्हते.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे