Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही

मुंबई: जिओ(jio) वापरणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्जबाबत सांगत आहोत. या रिचार्जची किंमत केवळ ७५ रूपये आहे.

मिळणार बरंच काही


७५ रूपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMSची सुविधा मिळणार आहे. सोबतच ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

प्लानची किंमत


जिओच्या ७५ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सला एकूण २३ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळेल.

किती मिळणार इंटरनेट डेटा?


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यात दररोज १०० एमबी डेटा मिळेल. याशिवाय २०० एमबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.

दररोज किती मिळणार एसएमएस?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळेल. हे त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्हॉट्सॲपचा वापर करत नाहीत.

या ॲप्सचा मिळणार ॲक्सेस


जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करता येणार आहे.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी?


जिओफोनचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

किती मिळणार इंटरनेट?


९१ रूपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळणार आहे. यात युजर्सला डेली १०० एमबी डेटा मिळणार आहे.
Comments

Ravindra Patil    December 19, 2023 10:16 PM

Good news

Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे