Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही

  602

मुंबई: जिओ(jio) वापरणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्जबाबत सांगत आहोत. या रिचार्जची किंमत केवळ ७५ रूपये आहे.

मिळणार बरंच काही


७५ रूपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMSची सुविधा मिळणार आहे. सोबतच ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

प्लानची किंमत


जिओच्या ७५ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सला एकूण २३ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळेल.

किती मिळणार इंटरनेट डेटा?


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यात दररोज १०० एमबी डेटा मिळेल. याशिवाय २०० एमबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.

दररोज किती मिळणार एसएमएस?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळेल. हे त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्हॉट्सॲपचा वापर करत नाहीत.

या ॲप्सचा मिळणार ॲक्सेस


जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करता येणार आहे.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी?


जिओफोनचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

किती मिळणार इंटरनेट?


९१ रूपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळणार आहे. यात युजर्सला डेली १०० एमबी डेटा मिळणार आहे.
Comments

Ravindra Patil    December 19, 2023 10:16 PM

Good news

Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.