Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही

Share

मुंबई: जिओ(jio) वापरणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्जबाबत सांगत आहोत. या रिचार्जची किंमत केवळ ७५ रूपये आहे.

मिळणार बरंच काही

७५ रूपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMSची सुविधा मिळणार आहे. सोबतच ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

प्लानची किंमत

जिओच्या ७५ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सला एकूण २३ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळेल.

किती मिळणार इंटरनेट डेटा?

जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यात दररोज १०० एमबी डेटा मिळेल. याशिवाय २०० एमबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.

दररोज किती मिळणार एसएमएस?

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळेल. हे त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्हॉट्सॲपचा वापर करत नाहीत.

या ॲप्सचा मिळणार ॲक्सेस

जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करता येणार आहे.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी?

जिओफोनचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

किती मिळणार इंटरनेट?

९१ रूपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळणार आहे. यात युजर्सला डेली १०० एमबी डेटा मिळणार आहे.

Tags: jioJio 5G

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

41 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago