Jio ७५ रूपयांत तुम्हाला देतेय अनलिमिटेड कॉल्स, मिळणार डेटा, SMSही

मुंबई: जिओ(jio) वापरणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्जबाबत सांगत आहोत. या रिचार्जची किंमत केवळ ७५ रूपये आहे.

मिळणार बरंच काही


७५ रूपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMSची सुविधा मिळणार आहे. सोबतच ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

प्लानची किंमत


जिओच्या ७५ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सला एकूण २३ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळेल.

किती मिळणार इंटरनेट डेटा?


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यात दररोज १०० एमबी डेटा मिळेल. याशिवाय २०० एमबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.

दररोज किती मिळणार एसएमएस?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळेल. हे त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्हॉट्सॲपचा वापर करत नाहीत.

या ॲप्सचा मिळणार ॲक्सेस


जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करता येणार आहे.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी?


जिओफोनचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

किती मिळणार इंटरनेट?


९१ रूपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळणार आहे. यात युजर्सला डेली १०० एमबी डेटा मिळणार आहे.
Comments

Ravindra Patil    December 19, 2023 10:16 PM

Good news

Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे