'PoK भारताचा भाग आहे, कोणीही एक इंच जमीन घेऊ शकत नाही, संसदेत कलम ३७०वर म्हणाले अमित शाह

  78

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी कलम ३७०वर बोलताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस आजही कलम ३७० हटवणे आजही चुकीचे म्हणत आहेत.तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही योग्य वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्या जाण्याबद्दल मोदी सरकारचा निर्णय वैध मानला आहे.


मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी याबाबतचा निर्णय ऐकवताना सांगितले, जम्मू-काश्मीरकडे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर आंतरिक संप्रभुतेचा अधिकार नाही. कलम ३७० हे एक अस्थायी प्रावधान होते.


अमित शाहने राज्यसभेत सांगितले की जम्मू-काश्मीरच्या लोकांना अधिकार मिळण्यापासून ३ कुटुंबांनी रोखले. PoK भारताचा आहे ते कोणीच हिरावू शकत नही. सोबतच भारचाटी एत इंच जमीनही जाऊ देणार नाही.


नेहरूंबाबत बोलताना शाह म्हणाले, नेहरूं अर्धा काश्मीर सोडून आले होते. नेहरूंच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर झाला.



कलम ३७०चा निर्णय इतिहास लक्षात ठेवेल


अमित शाहने काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले, काँग्रेसने कधीच कोणत्या चांगल्या कामाचे समर्थन केलेले नाही. गृहमंत्री म्हणाले की जम्मू-काश्मीरमध्ये जे तरूण कधीकाळी दगड घेऊन फिरत होते त्यांच्या हातात आमच्या सरकारने लॅपटॉप दिला आहे. आम्ही निर्णय घेऊ शकतो पळू शकत नाही. कलम ३७० निर्णय इतिहास नक्कीच लक्षात ठेवेल



दहशतवाद्यांना कोणतीच दया नाही


अमित शाह म्हणाले, आमच्या मनात दहशतवाद्यांबद्दल कोणतीही भावना नाही. त्यांनी हत्यारे टाकावीत आणि मुख्य प्रवाहात यावे. कलम ३७० रद्दबातल झाल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा, परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात

लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

देशाच्या करप्रणालीत अद्ययावत, सुलभता येणार नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप

Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

सीबीएसईची नववीची परीक्षा आता ‘ओपन बुक’ पद्धतीने

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा