IND vs SA: दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाली टीम इंडिया, १० डिसेंबरपासून होणार सुरूवात

मुंबई: भारतीय संघ आपल्या पुढील गृहपाठासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. १० डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेच्या सामन्यांना सुरूवात होई. यानंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळवली जाईल. आता टीम इंडियाची पहिली बॅच दक्षिण आफ्रिकेसाठी निघाली आहे यात अधिकाधिक टी-२०मधील खेळाडू आहेत. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या बॅचचा भाग नाहीत.


याशिवाय या बॅचमध्ये असेही खेळाडू आहेत जे तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा भाग आहेत यात ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. याशिवाय या बॅचमध्ये सूर्यकुमार यादव आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील स्टाफ आहे. भारतीय खेळाडूंनी बंगळुरू येथील कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.


दौऱ्यासाठी भारताच्या ए टीमला मिळून ४७ खेळाडू आफ्रिकेला जातील. तर टी २० मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव फॉरमॅटच्या सीरिजनंतर ब्रेकसाठी घरी परतेल.



दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.



दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ


रुतुराज गायकवाड़, साई सुधारन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.



दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ


सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उप-कर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

Comments
Add Comment

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही