मुंबई: भारतीय संघ आपल्या पुढील गृहपाठासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. १० डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेच्या सामन्यांना सुरूवात होई. यानंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळवली जाईल. आता टीम इंडियाची पहिली बॅच दक्षिण आफ्रिकेसाठी निघाली आहे यात अधिकाधिक टी-२०मधील खेळाडू आहेत. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या बॅचचा भाग नाहीत.
याशिवाय या बॅचमध्ये असेही खेळाडू आहेत जे तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा भाग आहेत यात ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. याशिवाय या बॅचमध्ये सूर्यकुमार यादव आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील स्टाफ आहे. भारतीय खेळाडूंनी बंगळुरू येथील कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.
दौऱ्यासाठी भारताच्या ए टीमला मिळून ४७ खेळाडू आफ्रिकेला जातील. तर टी २० मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव फॉरमॅटच्या सीरिजनंतर ब्रेकसाठी घरी परतेल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
रुतुराज गायकवाड़, साई सुधारन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उप-कर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…