Airtel चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, एक वर्षांपर्यंत मिळणार डेटा-कॉलिंग

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला बरेचसे रिचार्ज प्लानचे पर्याय मिळतात.कंपनी काही खास प्लान्स देते जे कमी किंमतीत तुम्हाला लॉग टर्म व्हॅलिडिटीसोबत येतात. म्हणजेच कमी किंमतीत तुम्हाला दिवसांची व्हॅलिडिटी जास्त मिळते. तसेच फायदेही अनेक असतात.



लाँग टर्म व्हॅलिडिटी


अशाच एका प्लानबद्दल आम्ही बोलत आहोत जे कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायद्यांसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला लाँग टर्म व्हॅलिडिटी मिळते.



किती आहे किंमत


हा प्लान १७९९ रूपयांचा आहे यात युजर्सला २४ जीबी डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळतो. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर फायदे मिळतात.



इतकी मिळणार व्हॅलिडिटी


यात युजर्सला ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान ३६०० एसएमएसह येतो. दरम्यान एका दिवसात युजर्स १०० पेक्षा जास्त एसएमएसचा वापर करू शकत नाहीत.



काय आहेत अतिरिक्त फायदे?


अतिरिक्त फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यात Apollo 24|7 Circleचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच फ्री हॅलो ट्यूनही मिळेल.



कोणासाठी आहे फायदेशीर?


हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी हवी आहे. खासकरून कॉलिंगसाठी एक प्लान घेत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे.



खरेदी करू शकता अतिरिक्त डेटा


दरम्यान, युजर्स हवे असल्यास या प्लानमध्ये तुम्ही गरजेनुसार अतिरिक्त डेटाचे रिचार्ज करू शकता.

Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात