Airtel चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, एक वर्षांपर्यंत मिळणार डेटा-कॉलिंग

  1244

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला बरेचसे रिचार्ज प्लानचे पर्याय मिळतात.कंपनी काही खास प्लान्स देते जे कमी किंमतीत तुम्हाला लॉग टर्म व्हॅलिडिटीसोबत येतात. म्हणजेच कमी किंमतीत तुम्हाला दिवसांची व्हॅलिडिटी जास्त मिळते. तसेच फायदेही अनेक असतात.



लाँग टर्म व्हॅलिडिटी


अशाच एका प्लानबद्दल आम्ही बोलत आहोत जे कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायद्यांसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला लाँग टर्म व्हॅलिडिटी मिळते.



किती आहे किंमत


हा प्लान १७९९ रूपयांचा आहे यात युजर्सला २४ जीबी डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळतो. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर फायदे मिळतात.



इतकी मिळणार व्हॅलिडिटी


यात युजर्सला ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान ३६०० एसएमएसह येतो. दरम्यान एका दिवसात युजर्स १०० पेक्षा जास्त एसएमएसचा वापर करू शकत नाहीत.



काय आहेत अतिरिक्त फायदे?


अतिरिक्त फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यात Apollo 24|7 Circleचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच फ्री हॅलो ट्यूनही मिळेल.



कोणासाठी आहे फायदेशीर?


हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी हवी आहे. खासकरून कॉलिंगसाठी एक प्लान घेत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे.



खरेदी करू शकता अतिरिक्त डेटा


दरम्यान, युजर्स हवे असल्यास या प्लानमध्ये तुम्ही गरजेनुसार अतिरिक्त डेटाचे रिचार्ज करू शकता.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका