Jio: जिओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, डेटा आणि ८४ दिवस व्हॅलिडिटी

मुंबई: जिओच्या(jio) पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहे ज्यात विविध किंमतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे रिचार्जचे फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एक खास प्लानबद्दल सांगणार आहोत.



सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान


आज आम्ही जिओच्या ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत.



काय आहे किंमत


रिलायन्स जिओच्या ३९५ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळू शकतो. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचाही फायदा मिळू शकतो.



किती मिळणार डेटा?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा प्लान अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगचा वापर खूप करतात.



किती मिळणार एसएमएस?


रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लामनमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएसचा फायदा मिळतो. हे एसएमएस ८४ दिवस वापरू शकतात.



हे अॅप्स वापरता येणार


जिओच्या या रिचार्ज प्लाननमध्ये युजर्सला काही अॅप्स वापरता येऊ शकतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळू शकतो.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)