Health Tips: थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: अनेकांना चहा(tea) प्यायला प्रचंड आवडतो. ही लोक दिवसभरही चहा पिऊ शकतात. अनेकजण तर थंड चहा वारंवार गरम करून पित असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की असा चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?


वारंवार प्यायल्याने तुमची हाडे कमकुवत होतात. यामुळे शारिरीकरित्या त्रासदायक ठरू शकतात. अनेकजण चहा बनवून ठेवतात आणि त्यांना चहाची तल्लफ येथे तेव्हा चहा गरम करून पितात. मात्र अशी सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का?


टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही लगेचच बनवलेला चहा तुम्ही १५ ते २० मिनिटांनी गरम करून प्यायलात तर ते ठीक आहे. यात कोणतेही नुकसान नाही. आरोग्य तज्ञांच्या मते नेहमी चहा फ्रेश प्यावा. पुन्हा गरम नाही केला तर ते चांगले.


चहा परत गरम केल्याने यातील चहाचा फ्लेवर, सुगंध आणि तत्वाची हानी होते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही चहा बनवून ४ तास झाले असतील तर तो चहा चुकूनही गरम करू नका. कारण यामुळे शरीरास मोठे नुकसान होऊ शकते. यात बॅक्टेरिया वाढू लागतात. चहा केल्यानंतर एक ते दोन तासांतच बॅक्टेरिया वाढू लागतात. दूधवाली चहामध्ये तर वेगाने बॅक्टेरिया पसरतात.


अनेकांना दुधाची चहा पिणे पसंत करतात. दुधवाल्या चहामध्ये साखरेमुळे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर मिसळून चहा बनवता तेव्हा ती लगेचच थंड आणि खराब होते.

Comments
Add Comment

Modak Sagar Dams : मोडक सागर धरणाला प्रवेश मार्गातून गळती; स्वयंचलित गेटचे रबर झिजले

- धरणातील पाण्याची पातळी घटल्याने आता गळती दुरुस्तीवर दिला जाणार भर - मोडक सागरमधून दिवसाला ४० ते ४५ टक्के होतो

BMC News : तलाव क्षेत्रात पावसाची गैरहजेरी; मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

- आणखी पाच टक्के कपात पुढील आठवडयापासून ? मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

Mumbai Rain : पावसाचा तडाखा, उपनगरातील काही भागांमध्ये साचले पाणी, पण त्वरीत झाला निचरा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळून मुंबईतील मुलुंड,भांडुप,

Animal cremation facility at Malad : मालाड येथील प्राणी दहन सुविधा ११ जुलै २०२६ पर्यंत तात्पुरती बंद

- महालक्ष्मी आणि देवनार येथे पर्यायी सुविधा मुंबई (विशेष प्रतिनिधी) लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान

Special Intensive Revision of Electoral Rolls-2026 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान गृहभेटी

- जिल्हा निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे नागरिकांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) भारत

Mumbai Rain : हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला