अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताला अनपेक्षित असा धक्का बसला आहे. विराट कोहली ६३ चेंडूंमध्ये केवळ ५४ धावा काढून बाद झाला आहे. विराट कोहलीने ५६ चेंडूंमध्ये अखेर अर्धशतक कसेबसे आपल्या नावावर केले होते, मात्र आता विराट मैदानाबाहेर गेल्याने चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
विराटच्या विकेटमुळे भारताचा स्कोअर ४ बाद १४८ धावा राहिला. यानंतर आता केएल राहुल आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत आहेत. भारताची फलंदाजी चांगलीच मंदावली आहे, तर ऑस्ट्रेलियाची फिल्डींग फॉर्ममध्ये आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…