अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच रोहित शर्मा (Rohit Sharma) तुफान फॉर्ममध्ये आहे. दोन षटकारांसह त्याने तीन चौकार लगावले आहेत. मात्र, भारताने अनेक अपेक्षा ठेवलेला शुभमन गिल (Shubhamn Gill) मात्र सात चेंडूंवर चार धावांवरच तंबूत परतला आहे. षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली.
आता विराट कोहली (Virat Kohli) काय विराट कामगिरी करणार याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले आहे. विराटने तीन शानदार चौकार लगावले आहेत.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…