IND Vs AUS WC Finale : पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाची दुसरी तर सातव्या षटकात तिसरी विकेट!

बुमराहची चमकदार कामगिरी... भारताकडून हळूहळू वाढतायत आशा


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने दिलेले २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पूर्ण करु शकेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भारताच्या गोलदाजांना पटापट विकेट्स काढणे अत्यंत गरजेचे आहे.


भारताने हळूहळू आपली चमकदार कामगिरी दाखवयला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. मिचेल मार्श १५ चेंडूंत १५ धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर स्टिव्ह स्मिथला बुमराहने अवघ्या चार धावांवर बाद केले.


असं असलं तरी ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २ बाद ४१ धावा होता. तर सातव्या षटकात ऑस्ट्रेलिया २ बाद ४७ धावांवर राहिला.

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले