Delhi: अरविंद केजरीवाल देणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? आप प्रमुखांनी दिले मोठे विधान

  189

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान केजरीवाल यांनी सांगितले की आपली संघटना आणि कार्यकर्ते ही आम आदमी पक्षाची मोठी ताकद आहे. या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता सांगितले की जेलमध्ये पाठवण्याचा प्लान बनवला आहे.


केजरीवाल म्हणाले, आम्ही लोक तुरुंगात जाण्याला घाबरत नाही. मी एकदा १५ दिवस जेलमध्ये राहिलो आहे. आत ठीक व्यवस्था असते. यासाठी जेलमध्ये जाण्यापासून आप घाबरत नाही. जर भगत सिंह इतके दिवस जेलमध्ये राहू शकतात. मनीष सिसोदिया ९ महिने जेलमध्ये राहू शकतात. सत्येंद्र जैन एक वर्षे जेलमध्ये राहू शकतात तर आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही.



आम्हाला सत्तेची लालसा नाही - मुख्यमंत्री केजरीवाल


केजरीवाल पुढे म्हणाले, आम्हाला सत्तेची लालसा नाही. ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. आपल्या चौकीदाराच्या नोकरीचा राजीनामा देत नाही. माझ्या मते मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे ज्याने आपल्या मर्जीने ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्याला खुर्चीची लालसा नाही. मला राजीनामा दिला पाहिजे की जेलमधून सरकार चालवले पाहिजे याबाबत विविध लोकांशी मी चर्चा करत आहे.



जनतेच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही


मुख्यमंत्री आपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही.

Comments
Add Comment

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन

Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान