Nana Patekar : ...आणि नाना पाटेकरांनी 'भैय्या' ला दाखवला काशीचा घाट!

नानांना राग झाला अनावर


उत्तरप्रदेश : नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या अनेक गंभीर तसेच विनोदी अशा दोन्ही भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते समाजसेवेसाठीही (Social Work) कार्यरत असतात. नाना त्यांच्या रोखठोक आणि सडेतोड बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात नानांना राग किती अनावर होऊ शकतो, हे स्पष्ट दिसत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) नाना सीनसाठी रेडी झालेले दिसत आहेत. मात्र, शूटदरम्यानच एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी काढायला येतो. त्याला सेल्फी देण्याऐवजी नाना रागाच्या भरात त्याला एक लगावतात. शूटचं युनिट त्या चाहत्याला तिथून बाहेर काढतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.


नाना पाटेकर हे सध्या उत्तर प्रदेशातील काशी येथे शुटींग करत आहेत. वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर नाना सध्या त्यांच्या जर्नी (Journey) चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहेत. या ठिकाणी हा किस्सा घडला. या सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे.


Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान