Liquor: या राज्य सरकारने १७ दिवसांत विकली गेली तब्बल ३ कोटी दारूच्या बाटल्या, जाणून घ्या किती झाली कमाई

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये(delhi) दिवाळीच्या सणादरम्यान शुक्रवारते रविवारपर्यंत लोकांनी तब्बल १२१ कोटी रूपयांची ६४ लाख दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. अधिकृत आकडेवारीनुसार दिवाळीच्या एक आठवड्याआधी एक कोटीपेक्षा अधिक दारूच्या बाटल्यांच्या विक्रीतून सरकारला २३४.१५ कोटी रूपयांची कमाई झाली. तर गेल्या १७ दिवसांत एकूण ५२५ कोटी रूपयांहून अधिकची कमाई झाली.


दिल्लीच्या अबकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत होळी आणि दिवाळीसारख्या सणांदरम्यान दारूची विक्री वाढते. दारू ही केवळ व्यक्तिगत पिण्यासाठीच घेतली जात नाही तर गिफ्ट म्हणून देण्यासाठीही खरेदी केली जाते.



३ दिवसांत तब्बल ६४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री


अधिकृत आकडेवारीनुसार दिवाळीच्या आधी १७ दिवसांत एकूण विक्रीम तीन कोटींपेंक्षा अधिक होती. यात दिल्ली सरकारला ५२५.८४ कोटी रूपये मिळाले. दिवाळीच्या आधी दारूच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आणि गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी दुकांनातील अनुक्रमे १७.३३ लाख, १८.८९ लाख आणि २७.८९ लाख बाटल्यांची विक्री झाली. दिवाळीला दारुची दुकाने बंद होती.



२०२२च्या तुलनेत दारूची विक्री वाढली


आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांत ६४ लाखाहून अधिक बाटल्यांच्या विक्रीतून दिल्ली सरकारला एकूण १२०.९२ कोटी रूपयांची कमाई झाली. गेल्या वर्षी दिवाळीच्या तीन दिवस आधी हा आकडा अनुक्रमे १३.४६ लाख, १५ लाख आणि १९.३९ लाख इतका होता. २०२२मध्ये दिवाळीच्या आधी १७ दिवसांत दिल्लीत २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीी ही संख्या ४२ टक्क्यांनी वाढली आहे.

Comments
Add Comment

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  बंगळुरू :

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.