Sri Lanka Cricket : आयसीसीने वर्ल्डकपदरम्यान श्रीलंका बोर्डाला केले निलंबित, सांगितले कारण

  87

मुंबई: क्रिकेटची मोठी संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल(icc) म्हणजेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला(srilanka cricket board) तत्कालीन प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे, कारण आता विश्वचषकातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली जाली नाही.


खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या सरकारने संपूर्ण मंडळ बरखास्त केले होते. यानंतर राष्ट्रपतींनी तपासासाठी आपल्याकडून खास कमिटी बनवली होती. आयसीसीने याला सरकारकडून मंडळाच्या कामकाजात दखल केल्याचे म्हटले आहे. या कारणामुळेच त्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकात अफगाणिस्तानकडूनही पराभव सहन करावा लागला होता.


क्रिकइन्फोच्या माहितीनुसार आयसीसीने सांगितले आज आमच्या बोर्डाने बैठकीनंतर निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्याच्या रूपात आपल्या दायित्वाचे गंभीररित्या उल्लंघन करत आहे. श्रीलंकेच्या बोर्डाला ही ग्वाही द्यावी लागेल की त्यांच्या कामाकाजात सरकारकडून कोणताही हस्तक्षेप असता कामा नये. दरम्यान, निलंबनासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल