Sri Lanka Cricket : आयसीसीने वर्ल्डकपदरम्यान श्रीलंका बोर्डाला केले निलंबित, सांगितले कारण

मुंबई: क्रिकेटची मोठी संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल(icc) म्हणजेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला(srilanka cricket board) तत्कालीन प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे, कारण आता विश्वचषकातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली जाली नाही.


खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या सरकारने संपूर्ण मंडळ बरखास्त केले होते. यानंतर राष्ट्रपतींनी तपासासाठी आपल्याकडून खास कमिटी बनवली होती. आयसीसीने याला सरकारकडून मंडळाच्या कामकाजात दखल केल्याचे म्हटले आहे. या कारणामुळेच त्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकात अफगाणिस्तानकडूनही पराभव सहन करावा लागला होता.


क्रिकइन्फोच्या माहितीनुसार आयसीसीने सांगितले आज आमच्या बोर्डाने बैठकीनंतर निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्याच्या रूपात आपल्या दायित्वाचे गंभीररित्या उल्लंघन करत आहे. श्रीलंकेच्या बोर्डाला ही ग्वाही द्यावी लागेल की त्यांच्या कामाकाजात सरकारकडून कोणताही हस्तक्षेप असता कामा नये. दरम्यान, निलंबनासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

IND vs SA: रिचा घोषची जबरदस्त खेळी, द. आफ्रिकेसमोर २५२ धावांचे आव्हान

विशाखापट्टणम: भारताची क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेसमोर

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब