Watch: घड्याळ नेहमी डाव्या हातातच का बांधले जाते? जाणून घ्या याचे उत्तर

मुंबई: घड्याळ(watch) हे नेहमी डाव्या हातातच बांधले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे. लोक अनेक वर्षांपासून असेच घालत आहेत की त्यामागेही काही कारण आहे? सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनेक युजर्सनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र तुम्हाला यामागचे शास्त्रीय कारण माहीत आहे का?


पहिली गोष्ट म्हणजे अधिकतर लोक आपल्या उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे हा हात सतत व्यस्त असतो. अशातच डाव्या हातात घड्याळ बांधल्याने सतत वेळ बघण्यास त्रास होत नाही. डाव्या हातावर घड्याळ बांधल्याने ते सुरक्षित राहते. तसेच पडण्याचाही धोका नसतो. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्या डाव्या हातावर बांधण्यासाठी घड्याळ बनवतात.



जाणून घ्या शास्त्रीय कारण


लक्ष देऊन पाहिल्यास टेबलावरील घड्याळ नेहमी सरळ असते. स्टँडवर ठेवातचा घड्याळातील १२ हा आकडा नेहमी वर असतो. भिंतीवरही आपण असेच घड्याळ अडकवतो. जर आपण घड्याळ डाव्या हाताऐवजी उजव्या हातावर बांधले तर हा १२ अंक खाली जाईल आणि क्रम उलटा होईल.


अशातच तुम्हाला घड्याळाचे वाचन कऱणे कठीण होईल. जेव्हा ऑटोमॅटिक घड्याळाचा जमाना होता तेव्हा हे घड्याळ लोक दोन्ही हातांवर बांधत होते. उजव्या हातावर बांधताना चावी बाहेरच्या दिशेला जात होती यामुळे चावी देण्यास त्रास होत असे. दरम्यान, डाव्या हातावर बांधल्यास चावी आतल्या बाजूस यायची. आता तुम्हाला याचे खरे कारण समजले असेल.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या