Train Derail: आंध्र प्रदेशमध्ये दोन रेल्वेंची टक्कर, रुळावरून घसरले पॅसेंजर रेल्वेचे ३ डबे

विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या(andhra pradesh) विजयनगरमजवळ एका पॅसेंजर रेल्वे रूळावरून घसरली. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार विजयनगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची धडक दुसऱ्या रेल्वेला बसली. या अपघातात रेल्वेचे ३ डबे रूळावरून घसरले.


मिळालेल्या माहितीनुसार, कोथावलासा अलमांदा-कंटाकापल्लीमध्ये विशाखा येथून रायगढा येथे जाणारी रेल्वे रूळावरून घसरली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.


 


मुख्यमंत्र्यांनी दिले अॅम्ब्युलन्स पाठवण्याचे आदेश


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम वायएस जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ उपाययोजनेसाठी आणि विजयनगरम जिल्ह्याच्या जवळील जिल्हा विशाखापट्टणम आणि अनाकापल्ली येथून अधिकाधिका अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच चांगल्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.


रेल्वे प्रबंधक मंडळाने सांगितले, मदत आणि अॅम्ब्युलन्ससाठी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आल्या आहेत. या रेल्वे अपघाताबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
भुवनेश्वर - 0674-2301625, 2301525, 2303069, वाल्टेयर- 0891- 2885914.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे