Rohit pawar: रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला स्थगिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेबद्दल महत्त्वाचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत युवा संघर्ष यात्रा स्थगितीची घोषणा केली. राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवदी काँग्रेसकडून राज्यातील तरूण तसेच नागरिकांच्या हितासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या यात्रेचा आजचा चौथा दिवस होता. मात्र चार दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केला.


ज्या कारणासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती त्या कारणांवर सरकार काहीतरी मार्ग शोधून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या राज्यात तरूणांच्या आत्महत्या होत आहे. त्यामुळे राज्यातील हे वातावरण अस्वस्थ करणारे आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय ते आत्महत्या करत आहेत. त्यासाठी सरकारही पावले उचलताना दिसत नाही आहेत.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी