Rohit pawar: रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला स्थगिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेबद्दल महत्त्वाचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत युवा संघर्ष यात्रा स्थगितीची घोषणा केली. राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवदी काँग्रेसकडून राज्यातील तरूण तसेच नागरिकांच्या हितासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या यात्रेचा आजचा चौथा दिवस होता. मात्र चार दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केला.


ज्या कारणासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती त्या कारणांवर सरकार काहीतरी मार्ग शोधून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या राज्यात तरूणांच्या आत्महत्या होत आहे. त्यामुळे राज्यातील हे वातावरण अस्वस्थ करणारे आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय ते आत्महत्या करत आहेत. त्यासाठी सरकारही पावले उचलताना दिसत नाही आहेत.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे