iphone: आता टाटा ग्रुप भारतात बनवणार iPhone

नवी दिल्ली: भारतात अॅपलचे आयफोन बनवण्याचे काम लवकरच टाट ग्रुपच्या हातात येणार आहे. भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडियाचे अधिग्रहण टाटा ग्रुप करत आहे. या अधिग्रहणाला विस्ट्रॉन इन्फोकॉमची पॅरेंट कंपनी विस्ट्रॉन कॉर्पच्या प्रमुख मंडळाने मंजुरी दिली आहे.


इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याची माहिती दिली. टाटा ग्रुप अडीच वर्षांच्या आत डोमेस्टिक आणि जागतिक स्तरावरील मार्केसाठी भारतात iPhones बनवण्यास सुरूवात करेल.


सध्या विस्ट्रॉनचे भारतातील प्लाँट आपल्या ८ प्रॉडक्शन लाईनमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १४चे मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. टाटाने अधिग्रहण केल्यानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारातून बाहेर होईल. कारण हे भारतात अॅपल उत्पादनांचे प्रॉडक्शन कऱणारी कंपनीचा एकमेव प्लांट आहे.



आयटी मंत्र्यांनी टाटांचे केले अभिनंदन


केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी पीएलआय योजनेने आधीच भारताला स्मार्टफोन विनिर्माण आणि निर्यातीसाठी एक विश्वसनीय आणि प्रमुख केंद्र बनवण्यासाठी प्रेरित केले आहे. आता अडीच वर्षाच्या आत भारतात आयफोन बनण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील

‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८

मोंथा चक्रीवादळ: आज रात्री आंध्र प्रदेशावर धडकणार! ओडिशा आणि तामिळनाडूमध्येही धोक्याचा इशारा

काकीनाडा: बंगालच्या उपसागरातून आलेले 'मोंथा' (Montha) चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून, ते आज मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात