iphone: आता टाटा ग्रुप भारतात बनवणार iPhone

  102

नवी दिल्ली: भारतात अॅपलचे आयफोन बनवण्याचे काम लवकरच टाट ग्रुपच्या हातात येणार आहे. भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडियाचे अधिग्रहण टाटा ग्रुप करत आहे. या अधिग्रहणाला विस्ट्रॉन इन्फोकॉमची पॅरेंट कंपनी विस्ट्रॉन कॉर्पच्या प्रमुख मंडळाने मंजुरी दिली आहे.


इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याची माहिती दिली. टाटा ग्रुप अडीच वर्षांच्या आत डोमेस्टिक आणि जागतिक स्तरावरील मार्केसाठी भारतात iPhones बनवण्यास सुरूवात करेल.


सध्या विस्ट्रॉनचे भारतातील प्लाँट आपल्या ८ प्रॉडक्शन लाईनमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १४चे मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. टाटाने अधिग्रहण केल्यानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारातून बाहेर होईल. कारण हे भारतात अॅपल उत्पादनांचे प्रॉडक्शन कऱणारी कंपनीचा एकमेव प्लांट आहे.



आयटी मंत्र्यांनी टाटांचे केले अभिनंदन


केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी पीएलआय योजनेने आधीच भारताला स्मार्टफोन विनिर्माण आणि निर्यातीसाठी एक विश्वसनीय आणि प्रमुख केंद्र बनवण्यासाठी प्रेरित केले आहे. आता अडीच वर्षाच्या आत भारतात आयफोन बनण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या