दिवंगत पोलिस नाईक वाटाणे यांच्या कुटुंबियांना एक कोटी तेरा लाखांचे विमा सहाय्य

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द


नाशिक (प्रतिनिधी) - कै.पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि कार्यरत असताना दिनांक ०८/०७/२०२३ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.


पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँके कडुन अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १,०५,००,०००/- रुपये देण्यात येतात.अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला १,०५,००,०००/-रुपये आणि अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ८,००,०००/-रुपये देखील देण्यात आले .



एकूण एक कोटी तेरा लाख रूपये


विमा रक्कमेचा धनादेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला.या वेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे आणि अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड दिनेश निचीत,गंगापूर रोडच्या शाखाप्रमुख राजश्री उदावंत आनंदवल्ली शाखेचे शाखाप्रमुख संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर