दिवंगत पोलिस नाईक वाटाणे यांच्या कुटुंबियांना एक कोटी तेरा लाखांचे विमा सहाय्य

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द


नाशिक (प्रतिनिधी) - कै.पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि कार्यरत असताना दिनांक ०८/०७/२०२३ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.


पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँके कडुन अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १,०५,००,०००/- रुपये देण्यात येतात.अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला १,०५,००,०००/-रुपये आणि अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ८,००,०००/-रुपये देखील देण्यात आले .



एकूण एक कोटी तेरा लाख रूपये


विमा रक्कमेचा धनादेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला.या वेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे आणि अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड दिनेश निचीत,गंगापूर रोडच्या शाखाप्रमुख राजश्री उदावंत आनंदवल्ली शाखेचे शाखाप्रमुख संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Comments
Add Comment

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक