जग खूप धोकादायक वळणावर आहे, इस्त्रायल-हमास युद्धावर वर्ल्ड बँक प्रमुखांचा इशारा

रियाध: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील आर्थिक विकासाला मोठा झटका बसू शकतो असा इशारा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. सौदी अरेबियातील एका गुंतवणुकीतील संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात बोलताना अजय बंगा म्हणाले, नुकताच इस्त्रायल आण गाझामध्ये काय झाले. दिवसाच्या शेवटची सगळं काही एकत्र येतं. मला वाटते याचा आर्थिक विकासावरील प्रभाव आणखीही गंभीर आहे.


ते पुढे म्हणाले, मला वाटते की आपण खूप धोकादायक वळणावर आहोत. जागतिक नेत्यांना भीती आहे की हे युद्ध मध्य पूर्वेमध्ये व्यापक संघर्षाचे रूप घेऊ शकतो. युद्धाने आधीच इस्त्रायलच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम केला आहे. यामुळे बँक ऑफ इस्त्रायलला विकास पूर्वानुमानध्ये कपात करावी लागली.


वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणाले, भू-राजकीय तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. आर्थिक जोखीम वेगाने वाढत आहे आणि याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्यांनी आपली गोष्ट स्पष्ट करण्यासाठी संयुक्त राज्य अमेरिकेच्या उदाहरणाचा वापर केला.

Comments
Add Comment

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

आठ तासांच्या शिफ्टबाबत दीपिका पादुकोणच्या समर्थनात आशुतोष राणा; म्हणाले, “आठ तास पुरेसे आहेत”

वर्क शेड्यूलवर मोठी चर्चा: दीपिका पादुकोणच्या बाजूने आशुतोष राणा यांनी मांडले आपले मत गेल्या वर्षी दीपिका

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका टाळून

अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई : हिंदी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालिकेत अल्पवयीन अभिनेत्रीला

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका

बारामती विमान अपघातातील पीडितांना साश्रू नयनांनी निरोप; फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या अंत्यदर्शनावेळी भावनिक क्षण

मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात