IND vs NZ: आता आपले अर्धे काम झाले आहे, आता...न्यूझीलंडला हरवल्यानंतर रोहितचे विधान

धरमशाला: भारतीय संघाने(team india) न्यूझीलंडला(new zealand) हरवत पाचवा विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विधान केले आहे. रोहित शर्माने आमच्या स्पर्धेची चांगली सुरूवात केली. मात्र आमचे काम केवळ आता अर्धे झाले आहे. येथून बॅलन्स बनवून चालणे गरजेचे आहे. आम्ही खूप पुढचा विचार करत नाही. जे पुढे होईल ते पाहिले जाईळ. सध्या काय गरजेचे आहे त्याचा विचार करणे गरजेचे आहे.



न्यूझीलंडला हरवल्यानंतर काय म्हणाला रोहित?


रोहित शर्मा म्हणाला, मोहम्मद शमीने संधी दोन्ही हातांनी पकडली. मोहम्मद शमीला या पिचचा अनुभव आहे. तो एक शानदार गोलंदाज आहे. एक वेळ आम्ही विचार करत होतो की आम्हाला ३०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान भेटेल. मात्र आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी आपली फलंदाजी एन्जॉय करत आहोत. माझी आणि शुभमन गिलची खेळण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मात्र एकमेकांची खेळण्याची स्टाईल माहीत आहे.



कोहली, जडेजासाठी काय म्हणाला रोहित


विराट गेल्या अनेक वर्षांपासून अशा खेळी करत आहे. आम्ही कठीण परिस्थितीत होतो तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने आम्हाला बाहेर काढले. आमच्या संघाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची गरज आहे. आमची फिल्डिंग चांगली होत नाही आहे. मात्र जडेजा जगातील सर्वात चांगल्या फिल्डरपैकी एक आहे. यात शंकाच नाही

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या