IND vs NZ: आता आपले अर्धे काम झाले आहे, आता...न्यूझीलंडला हरवल्यानंतर रोहितचे विधान

धरमशाला: भारतीय संघाने(team india) न्यूझीलंडला(new zealand) हरवत पाचवा विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विधान केले आहे. रोहित शर्माने आमच्या स्पर्धेची चांगली सुरूवात केली. मात्र आमचे काम केवळ आता अर्धे झाले आहे. येथून बॅलन्स बनवून चालणे गरजेचे आहे. आम्ही खूप पुढचा विचार करत नाही. जे पुढे होईल ते पाहिले जाईळ. सध्या काय गरजेचे आहे त्याचा विचार करणे गरजेचे आहे.



न्यूझीलंडला हरवल्यानंतर काय म्हणाला रोहित?


रोहित शर्मा म्हणाला, मोहम्मद शमीने संधी दोन्ही हातांनी पकडली. मोहम्मद शमीला या पिचचा अनुभव आहे. तो एक शानदार गोलंदाज आहे. एक वेळ आम्ही विचार करत होतो की आम्हाला ३०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान भेटेल. मात्र आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी आपली फलंदाजी एन्जॉय करत आहोत. माझी आणि शुभमन गिलची खेळण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मात्र एकमेकांची खेळण्याची स्टाईल माहीत आहे.



कोहली, जडेजासाठी काय म्हणाला रोहित


विराट गेल्या अनेक वर्षांपासून अशा खेळी करत आहे. आम्ही कठीण परिस्थितीत होतो तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने आम्हाला बाहेर काढले. आमच्या संघाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची गरज आहे. आमची फिल्डिंग चांगली होत नाही आहे. मात्र जडेजा जगातील सर्वात चांगल्या फिल्डरपैकी एक आहे. यात शंकाच नाही

Comments
Add Comment

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि