मध्य पूर्वमध्ये काय होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही, इस्त्रायल-हमास युद्धावर आणखी काय म्हणाले एस जयशंकर?

Share

नवी दिल्ली: इस्त्रायल-हमास(israel-hamas) यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि युक्रेन संघर्षाकडे इशारा करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले हा संघर्ष जागतिक अस्थिरता वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. नवी दिल्लीत कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले, मध्य पूर्वमध्ये जे काही आता होत आहे त्याचा प्रभाव अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही आहे.

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते परराष्ट्रमंत्र्यांनी या गोष्टीवर जोर दिला की दहशतवाद एका दीर्घकाळापर्यंत एका टूलसारखा वापरत आलेला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले, एकध्रुवीय जग आता दूरचा इतिहास आहे. अमेरिकन सोव्हिएत संघाची द्विध्रुवीयता जग आणखी दूर आहे आणि मला नाही वाटत की अमेरिकन-चीन खरोखरच द्विध्रुवीय जगात सामील होतील.

क्षेत्रीय ताकद वाढतेय

मला वाटते की आता सारेच पॉवरफुल देश आहेत जे प्रभाव आणि ऑटोनॉमीी अॅक्टिव्हिटीसह आपापला प्रभुत्व आणि प्रायव्हसीला घेऊन पुढे जात आहे. प्रमुख क्षेत्रीय ताकद आता आधीच्या तुलने इतके प्रभावी होत आहेत की जागतिक खेळाडू अथवा बाहेरच्या खेळाडूंना एंट्रीची परवानगी देत नाही.

जयशंकर म्हणाले, आधीच्या तुलनेत आज भारताची स्थिती खूप चांगली आहे. हे दाखवण्यासाठी खूप सारे पुरावे आहेत की आज आम्ही एक, दोन अथवा पाच दशकांच्या तुलनेत खूप चांगल्या स्थितीत आहोत.

कॅनडामध्ये व्हिसा सर्व्हिसवर काय म्हणाले जयशंकर

कॅनडामध्ये व्हिसा सर्व्हिसवर परराष्ट्र मंत्री म्हणाले, कॅनडासोबत आमचे सध्याचे संबंध अतिशय कठीण स्थितीत आहेत. मात्र आमच्यातील ज्या काही समस्या आहेत त्या कॅनडाच्या नितींमुळे आहेत. आता मोठ्या संख्याने लोक व्हिसाची चिंता करत आहेत. काही आठवड्यांआधी आम्ही कॅनडाला व्हिसा देणे बंदी केले होते कारण तेथे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना जाणे सुरक्षित नव्हते.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

3 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

6 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

7 hours ago

एनटीएच्या अक्षम्य घोडचुका…

हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…

7 hours ago

पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…

10 hours ago

Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…

11 hours ago