तेल अवीव: इस्त्रायल-हमास युद्ध दोन सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. या युद्धामुळे मिडल इस्ट मध्ये पु्न्हा अशांततेचे वातावरण पसरले आहे. केवळ इतकेच नव्हे तर हे युद्ध पॅलेस्टाईन लोकांसाठी मोठे संकट बनून उभे राहिले आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर ज्या पद्धतीने बॉम्बहल्ला केला. त्यामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर ज्या पद्धतीने बॉम्बहल्ला केला. त्यामुळे जगाला हैराण करून सोडले आहे.
गाझामध्ये इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ४३८५ पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्त्रायलमध्ये घुसून आणि त्यांच्यावर रॉकेट्सने हल्ला केला. या हल्ल्यात १४००हून अधिकांचा जीव गेला आहे. हल्ल्यानंर इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरू झाले.
इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्येही जेनिन शरणार्थी कँपवर हल्ला केला आहे. हा हल्ला रविवारी करण्यात आला. यात दोन पॅलेस्टाईन मेडिकल वर्कर्सचा मृत्यू झाला.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…