S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना वाय दर्जाऐवजी झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.


आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. याआधी परराष्ट्र मंत्र्यांना दिल्ली पोलीस कमांडोकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांच्या मते केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. ६८ वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय दर्जाच्या सुरक्षा घेऱ्यात दिल्ली पोलिसांची एक सशस्त्र टीम करत होती.


सूत्रांच्या माहितीनुसार आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीआरपीएफकडून झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. यात देशभरताली शिफ्टमध्ये चोवीस तास त्यांच्यासोबत १४-१५ सशस्त्र कमांडो असतील. सीआरीएफचे व्हीआयपी सुरक्षा कव्हरमध्ये सध्या १७६ दिग्गज आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन