प्रियंका गांधींनी जेव्हा सभेत काँग्रेस कार्यकर्त्याला मारला डोळा

मंडला: मंडलाच्या रामनगरमध्ये आज अशी काही घटना घडली की ज्यामुळे एकच हशा पिकला. प्रियंका गांधींनी आपल्या सर्वसाधारण सभेत एका काँग्रेस कार्यकर्त्याला डोळा मारला. एका कार्यकर्त्याच्या बोलण्यावरून प्रियंका गांधींनी डोळा मारला.


कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या संवादावर सगळेच हसताना दिसले. मात्र कॅमेऱ्याच्या बारीक नजरेने प्रियंका यांच्या डोळे मारण्याचा क्षण कैद केला. मंडलाच्या रामनगरमध्ये मोती मैदानावर गुरूवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची सर्वसाधारण सभा होती. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ आणि प्रदेश प्रभारी रणदीप सुरजेवालासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. मंडला आणि जवळपासच्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते.


सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी शिवराज सरकारवर हल्लाबोल केला तसेच जनतेला त्यांच्या कमतरता दाखवून दिल्या. त्या मंडला जबलपूर मार्ग नॅशनल हायवे ३० बाबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मंडला-जबलपूर रोड गेल्या १० वर्षांपासून बनत आहे. आधी ४ लेनचा हा रोड बनत होता मात्र आता २ लेनचा बनत आहे. मात्र शिवराज सरकारला अद्याप बनवता आलेला नाही.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान