Liquor Scam : मद्य घोटाळ्यात संजय सिंह यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती?; ईडीचा दावा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यातून (Liquor Scam) कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा ईडीने (ED) केला आहे. या प्रकरणात त्यांना नुकतीच अटक झाली आहे.


दिल्लीतील आता रद्द करण्यात आलेले दिल्लीचे मद्य धोरण तयार करण्यात संजय सिंह यांचा प्रामुख्याने सहभाग होता, त्यांना दिनेश अरोरा यांनी कोट्यवधी रुपये देऊ केले आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे ईडीने म्हटल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे.


सन २०२१-२२ च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने अटक केली. आम आदमी पार्टीचा तिसरा सर्वोच्च नेता एका केंद्रीय एजन्सीने ताब्यात घेतल्याने दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाला अर्थात आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अटक झालेले संजय सिंह हे आपचे हायप्रोफाईल नेते आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश