दिल्लीतील ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास केजरीवाल तयार - शरद पवार

  90

नवी दिल्ली : एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp chief) प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईबाबतही विधान केले.


शरद पवार म्हणाले की, संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीची कारवाई आप आणि काँग्रेसला एकत्र आणेल. ईडीची ही कारवाई ही बदला असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास विभागाचा वापर त्या नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी केले जात आहेत जे सरकारनुसार चालत नाहीत.



राज्यातील वातावरण भाजपच्या बाजूने नाही


पवार यांनी यावेळी कर्नाटकात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा हवाला दिला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. महाराष्ट्राबाबत बोलताना पवार म्हणाले, जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सरकार बनू शकते.

Comments
Add Comment

हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता

काळाच्या ओघातही टिकून संयुक्त कुटुंबाचे महत्त्व

संघाचे साहित्य प्रत्येक घरांत पोहोचवा : सरसंघचालक मोहन भागवतांची पंच परिवर्तनावर चर्चा कानपूर: कुंभमेळ्यात आपण

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी