दिल्लीतील ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास केजरीवाल तयार - शरद पवार

नवी दिल्ली : एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp chief) प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईबाबतही विधान केले.


शरद पवार म्हणाले की, संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीची कारवाई आप आणि काँग्रेसला एकत्र आणेल. ईडीची ही कारवाई ही बदला असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास विभागाचा वापर त्या नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी केले जात आहेत जे सरकारनुसार चालत नाहीत.



राज्यातील वातावरण भाजपच्या बाजूने नाही


पवार यांनी यावेळी कर्नाटकात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा हवाला दिला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. महाराष्ट्राबाबत बोलताना पवार म्हणाले, जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सरकार बनू शकते.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे