Team India: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर राहणार अंबे माताची कृपा

मुंबई: आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकपची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस बाकी आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत भारतात केले जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की भारत एकटाच या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने संयुक्तरित्या याचे यजमानपद भूषवले आहे.


या वर्ल्डकपवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील, कारण १२ वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास रचला जाईल अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आहे. भारताने २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवत खिताब जिंकला होता. आताचा हा वर्ल्डकप सणांदरम्यान येत आहे. यावेळेस वर्ल्डकपदरम्यान नवरात्री, दिवाळीसारखे मोठे सण येत आहेत. भारतीय संघांच्या सामन्यावेळीही सणांसारखाच उत्साह असणार आहे.



नवरात्रीदरम्यान भारताचे दोन सामने


९ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून होत आहे. नवरात्रीच्या ठीक एक दिवस आधी भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानचा सामना करणार आहे. नवरात्रीदरम्यान भारतीय संघाचे एकूण दोन सामने रंगतील. १९ ऑक्टोबरला भारताचा सामना बांगaलादेशशी होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरला भारताचा न्यूझीलंडशी सामना रंगणार आहे.



छटपुजेच्या दिवशी असणार वर्ल्डकपचा अंतिम सामना


वर्ल्डकपदरम्यान १२ नोव्हेंबरला भारतीय संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. त्या दिवशी दिवाळीचा सण आहे. अशातच भारतीय संघ जिंकल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल. भारतीय संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचला तर ते १५ ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळतील. १५ नोव्हेंबरला भाऊबीज आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला