Cylinder Price : महागाईचा झटका, २०९ रूपयांनी महाग झाला व्यवसायिक सिलेंडर

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या झटक्यानी झाली आहे. खरंतर, १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरचे(LPG cylinder) दर वाढले आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आणि यानुसार १९ किलोच्या सिलेंडरमध्ये २०९ रूपयांनी वाढ झाली आहे.



दिल्लीत आता इतकी आहे एका सिलेंडरची किंमत


ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा असे सण येत आहे आणि त्याआधीच तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यवसायिक एलजीपी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ताज्या २०९ रूपयांच्या वाढीसह नवी दिल्लीत आता १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती आता १७३१.५० रूपये इतक्या झाल्या आहेत. याआधी १ सप्टेंबरपासून व्यवसायिक एलपीजी सिंलेंडरच्या किंमतीत १५७ रूपयांची घट झाली होती.



कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत आहेत हे दर


सप्टेंबरमध्ये व्यवसायक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यानंतर याची किंमत १५२२ रूपये इतकी झाली होती. १ ऑक्टोबर २०२३ पासून दिल्लीशिवाय इतर महानगरांबाबत बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६३६ रूपये नाही तर आता १८३९.५० इतकी झाली आहे. तर मुंबईत याची किंमत १४८२ रूपयांवरून वाढून १६८४ रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईत याची किंमत १८९८ रूपये झाली आहे.

Comments
Add Comment

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी