TCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये(tata consultancy service) येत्या ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कंपनीने आपल्या इंटरनल ईमेलच्या मदतीने आपल्या वर्कफोर्सला आठवड्यातून ५ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आयटी सेक्टर आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये बदल करत आहे.


इंग्लिश पोर्टल मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार टीसीएसच्या विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरनी ईमेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसचे काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस हायब्रिड पॉलिसी आणि फ्लेक्सिबिलीटी कायम ठेवणार ज्यामुळे गरज पडल्यास वापरता येतील.



इंटरनल मेलमध्ये दिले गेले आदेश


CNBC-TV18 च्या माहितीनुसार टीसीएसच्या इंटरनल मेलमध्ये लिहिले आहे की, विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरने सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व वर्किंग डेजला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.



टीसीएसने काय दिले उत्तर


सूत्रांच्या माहितीनुसार, ईमेल सर्वांना पाठवण्यात आलेला नाही आणि विविध पद्धतीने हा पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या