Ram mandir: अखेर प्रतीक्षा संपली, अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा

नवी दिल्ली: अयोध्येत भगवान राम मंदिराचे(ram mandir) निर्मिती कार्य वेगात सुरू आहे. अशातच मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की तीन मजल्याच्या राम मंदिराच्या भूतलाची निर्मिती डिसेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला रंगेल.


राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की १५ जानेवारी ते २४ जानेवारीला अनुष्ठान असेल. आमच्याकडून पीएमओला पत्र लिहिले आणि त्यावर उत्तरही आले. आता हे ठरले आहे की २२ तारखेला पंतप्रधान मोदी अयोध्येला जातील तर प्राणप्रतिष्ठा २२ तारखेला होईल. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांनाही बोलावण्यात आले आहे.



असे असेल राम मंदिर


नृपेंद्र मिश्राने सांगितले की एक उपकरणावर डिझाइन करण्याचे काम सुरू आहे ज्याची स्थापना मंदिराच्या शिखरावर केली जाणार आहे. ज्यामुळे दर वर्षी राम नवमीच्या दिवशी गर्भगृहात देवतेच्या माथ्यावर सूर्य किरणे क्षणभरासाठी पडतील. हे बंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याच्या डिझाईनची देखरेख वैज्ञानिक करत आहेत.



न्यायालयाने २०१९ मध्ये मंदिर निर्माणाला दाखवला होता हिरवा झेंडा


सर्वोच्च न्यायालयाने २०१९च्या निर्णयादरम्यान अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एका ट्रस्टद्वारे राम मंदिर निर्मितीचा मार्ग सुकर केला होता.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च