Ram mandir: अखेर प्रतीक्षा संपली, अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा

नवी दिल्ली: अयोध्येत भगवान राम मंदिराचे(ram mandir) निर्मिती कार्य वेगात सुरू आहे. अशातच मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की तीन मजल्याच्या राम मंदिराच्या भूतलाची निर्मिती डिसेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला रंगेल.


राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की १५ जानेवारी ते २४ जानेवारीला अनुष्ठान असेल. आमच्याकडून पीएमओला पत्र लिहिले आणि त्यावर उत्तरही आले. आता हे ठरले आहे की २२ तारखेला पंतप्रधान मोदी अयोध्येला जातील तर प्राणप्रतिष्ठा २२ तारखेला होईल. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांनाही बोलावण्यात आले आहे.



असे असेल राम मंदिर


नृपेंद्र मिश्राने सांगितले की एक उपकरणावर डिझाइन करण्याचे काम सुरू आहे ज्याची स्थापना मंदिराच्या शिखरावर केली जाणार आहे. ज्यामुळे दर वर्षी राम नवमीच्या दिवशी गर्भगृहात देवतेच्या माथ्यावर सूर्य किरणे क्षणभरासाठी पडतील. हे बंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याच्या डिझाईनची देखरेख वैज्ञानिक करत आहेत.



न्यायालयाने २०१९ मध्ये मंदिर निर्माणाला दाखवला होता हिरवा झेंडा


सर्वोच्च न्यायालयाने २०१९च्या निर्णयादरम्यान अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एका ट्रस्टद्वारे राम मंदिर निर्मितीचा मार्ग सुकर केला होता.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी