Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर बस पुलाखाली कोसळल्याने मोठा अपघात

  42

जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात(bus accident) झाला. यामुळे पूलावरून खाली कोसळली.


या बसच्या अपघाात २५ प्रवासी जखमी झाले तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली ही बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जात होती.


यावेळी बदनापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला पुलावरून कोसळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.


अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील २९ प्रवाशांपैकी ४ जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या