जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात(bus accident) झाला. यामुळे पूलावरून खाली कोसळली.
या बसच्या अपघाात २५ प्रवासी जखमी झाले तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली ही बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जात होती.
यावेळी बदनापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला पुलावरून कोसळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील २९ प्रवाशांपैकी ४ जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…