जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात(bus accident) झाला. यामुळे पूलावरून खाली कोसळली.
या बसच्या अपघाात २५ प्रवासी जखमी झाले तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली ही बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जात होती.
यावेळी बदनापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला पुलावरून कोसळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील २९ प्रवाशांपैकी ४ जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…