वाडा :वाडा (wada) तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत मधील भोकर पाडा येथील नदीला पुल नसल्यामुळे नागरीकांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी स्थानिक आदिवासी बांधव अनेक समस्यांना तोंड देत जगत आहे.
भोकरपाडा येथील मनसेचे गारगाव उपाध्यक्ष जयराम घाटाळ व महाराष्ट्र सैनिक रामू बुधर, महेश बुधर यांनी शासनाने या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील पावसाळ्याआधी पूल बांधुन देण्याची मागणी केली आहे. या जीवघेण्या नदीतील प्रवासापासून दिलासा द्यावा यासाठी मनसे वाडा तालुका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत मनसेचे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…