नदीवर पूल नसल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

  148

वाडा :वाडा (wada) तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत मधील भोकर पाडा येथील नदीला पुल नसल्यामुळे नागरीकांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी स्थानिक आदिवासी बांधव अनेक समस्यांना तोंड देत जगत आहे.


?si=xkREPkhx8qCsYykC

भोकरपाडा येथील मनसेचे गारगाव उपाध्यक्ष जयराम घाटाळ व महाराष्ट्र सैनिक रामू बुधर, महेश बुधर यांनी शासनाने या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील पावसाळ्याआधी पूल बांधुन देण्याची मागणी केली आहे. या जीवघेण्या नदीतील प्रवासापासून दिलासा द्यावा यासाठी मनसे वाडा तालुका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत मनसेचे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत