India-Canada Tension: भारतासोबतचे संबंध आमच्यासाठी महत्त्वाचे - कॅनडा संरक्षणमंत्री

नवी दिल्ली: खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेयरे रविवारी सांगितले की भारतासाठी त्यांचे संबंध किती महत्त्वाचे आहेत ते. त्यांचा देश भारत-पॅसिफिक महासागर रणनीती सारख्या भागीदारांना पुढे कायम ठेवेल.


कॅनडाचे संरक्षण मंत्री ब्लेयर यांनी रविवारी ग्लोबल न्यूजकडून आयोजित द वेस्ट ब्लॉकवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत म्हटले, आरोपांचा तपास करण्यासाठी कॅनडा भारतासोबतच्या भागीदारी पुढे कायम ठेवेल. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत.



कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी


ग्लोबल न्यूजने कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या हवाल्याने म्हटले की कायद्याचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आपल्या नागरिकांचे रक्षण करणे तसेच हे सुनिश्चित करायचे आहे की आम्ही पूर्ण तपास करू शकू आणि सत्यापर्यंत पोहोचू. जर आरोप खरे सिद्ध झाले तर कॅनडाच्या धरतीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येने आमच्या सार्वभौमिकतेचे उल्लंघन असेल जे कॅनडासाठी मोठी चिंतेची बाब आहे.


ब्लेयर म्हणाले की इंडो पॅसिफिक रणनीती आजही कॅनडासाठी महत्त्वाची आहे आणि या क्षेत्रात सैन्याची उपस्थिती वाढली आहे आणि तसेच पुढील गश्त क्षमतांसाठी प्रतिबद्धता वाढली आहे. ही रणनीती त्यांच्या सैन्य प्राथमिकतांसाठी पाच वर्षांत ४९२.९ मिलियन डॉलरचे योगदान देते.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन