परदेशातील खालिस्तानी दहशतवाद्यांची आता काही खैर नाही, तपास विभागाने आवळला दोर

नवी दिल्ली : भारताकडून सातत्याने होत असलेल्या दबावानंतर आता परदेशातील खालिस्तानी दहशतवाद्यांची(khalistani terrorist) आता काही खैर नाही. या सर्व दहशतवाद्यांना तपास विभागाची( भीती सतावत आहे. कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेत साधारण ३० असे खालिस्तानी दहशतवादी आहे. आता हे दहशतवादी तपास विभागाच्या रडावर आहेत.


या देशांच्या तपास विभागाकडून आता या दहशतवाद्यांच्या केवळ ठिकाण्यावरच धाड पडणार नाही आहे तर त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण माहिती मिळवली जात आहे.


खरंतर, सामाजिक संस्थांच्या नावावर हे कार्यक्रम सुरू असतात आणि त्यांच्या आडून हे दहशतवादी आपले अजेंडे पूर्ण करत असतात. आपल्या संस्थेच्या आड ते ड्रग तस्करी आणि गँगवार सारखे कार्यक्रम करत आहेत


या देशांनी आपल्या स्तरावर आपल्या तपास विभागाकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येणाऱ्या दिवसांत भारतीय तपास विभागाकडून हा प्रयत्न असणार आहे की विविध देशांशी संबंधित तपास एजन्सीद्वारे या खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत अधिक माहिती मिळवली जाईल.


कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियामध्य १८ जूनला हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात भारत आणि कॅनडा यांच्यात राजन्यायिक विवादादरम्यान ही खबर आली आहे. एक दिवस आधी राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणने सिख्स फॉर जस्टिसचे प्रमुख तसेच खलिस्तानी दहशवादी गुरपतवंत सिंह पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमध्ये एक बंगला आणि भूखंडासह अचल संपत्तीवर शनिवारी जप्त केली.


एआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की ही कारवाई कॅनडासह विविध देशांमध्ये संचालित होणाऱ्या दहशतवादी आणि अलगाववादी नेटवर्कवर देशाच्या कारवाईला मजबूती मिळेल. मोहालीच्या एसएस नगर स्थित एएनआयच्या विशेष न्यायालयाकडून या जप्तीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय