G-20 Summit : भारताचे जी-२० अध्यक्षपद आव्हानात्मक होते - परराष्ट्र मंत्री

indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. यामागे पूर्व-पश्चिम ध्रुवीकरण आणि उत्तर-दक्षिण विभाजनामुळे झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साऊथ: डिलीव्हरिंग फॉर डेव्हलपमेंटमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षता आणि नवी दिल्लीत आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेबाबत विधान केले.


परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून ही बाब सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध होता की परिषद आपल्या मूळ अजेंड्यावर कायम राहील. न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, तुमची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्हाला भारताबद्दल काय वाटते त्याच भावना व्यक्त करतात. आपण नवी दिल्लीत झालेल्या जी-२० बैठकीच्या काही आठवड्यानंतर भेटत आहोत. ही परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवर झाले होते.



अजेंड्यावर परतणे गरजेचे


जयशंकर पुढे म्हणाले, जी-२०हे एक आव्हानात्मक शिखर परिषद होती. असे यासाठी म्हणत आहोत कारण आम्हाला पूर्व-पश्चिम ध्रुवीकरणासह उत्तर-दक्षिण विभाजनाचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्र्यांनी जोर देत म्हटले की भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेतील मूळ अजेंडा जागतिक वाढ आणि विकास हे राहिले आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च