G-20 Summit : भारताचे जी-२० अध्यक्षपद आव्हानात्मक होते - परराष्ट्र मंत्री

indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. यामागे पूर्व-पश्चिम ध्रुवीकरण आणि उत्तर-दक्षिण विभाजनामुळे झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साऊथ: डिलीव्हरिंग फॉर डेव्हलपमेंटमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षता आणि नवी दिल्लीत आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेबाबत विधान केले.


परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून ही बाब सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध होता की परिषद आपल्या मूळ अजेंड्यावर कायम राहील. न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, तुमची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्हाला भारताबद्दल काय वाटते त्याच भावना व्यक्त करतात. आपण नवी दिल्लीत झालेल्या जी-२० बैठकीच्या काही आठवड्यानंतर भेटत आहोत. ही परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवर झाले होते.



अजेंड्यावर परतणे गरजेचे


जयशंकर पुढे म्हणाले, जी-२०हे एक आव्हानात्मक शिखर परिषद होती. असे यासाठी म्हणत आहोत कारण आम्हाला पूर्व-पश्चिम ध्रुवीकरणासह उत्तर-दक्षिण विभाजनाचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्र्यांनी जोर देत म्हटले की भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेतील मूळ अजेंडा जागतिक वाढ आणि विकास हे राहिले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी