G20 Summit: जी-२० नंतर आता कुठे रवाना होणार जगभरातील नेते

नवी दिल्ली : दिल्लीत दोन दिवसीय जी-२० परिषदेचे (g-20 summit) यशस्वीपणे समापन झाले आहे. पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लूला डा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षता सोपवली गेली. सोबतच संमेलनात सामील झालेले नेते लववकरच आपापल्या देशात रवाना झाले आहेत.


न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकसह अनेक जागतिक नेते दोन दिवसांच्या जी-२० परिषदेत सहभागी झाल्यानंतर सोमवारी दिल्ली सोडत आहेत.


संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इजिप्त, चीन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अर्जेंटिना, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, तुर्की, जपान, इटली, स्पेन, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि सिंगापूरसह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीवरून रवाना होतील. याशिवाय ब्राझील, आफ्रिकन संघ, नायजेरिया, सौदी अरेबिया, युरोपीय संघ आणि मॉरिशसचे नेते सोमवारी दिल्लीतून प्रस्थान करतील.



केंद्रीय राज्य मंत्र्यांना जबाबदारी


केंद्र सरकारने शिखर परिषदेनंतर परदेशी प्रतिनिधींना अलविदा करण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.



व्हिएतनामसाठी रवाना झाले बायडेन


यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हिएतनामसाठी रवाना झाले आहेत. ते रविवारी तेथे पोहोचतील. बायडेन व्हिएतनामधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुयेन फु ट्रोंह यांच्याशी भेट घेतील.



भारतातच राहणार मोहम्मद बिन सलमान


तर जी-२० परिषदेत सहभाग घेतलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान राजकीय दौऱ्यासाठी सध्या भारतातच थांबतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार ते सोमवारपर्यंत भारतात राहतील. तसेच मोदींसह ते द्विपक्षीय बैठकही करतील.



बांगलादेश जाणार शेख हसीना


बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सोमवारी सकाळी १०.२० वाजता दिल्लीतून रवाना होतील. राज्यमंत्री अनुप्रिया पटेल त्यांना निरोप देतील. हसीना भारतातून सरळ बांगलादेशात पोहोचतील.

Comments
Add Comment

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार